नवी दिल्ली | संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा काल (२४ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दरम्यान, दिल्लीतही रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, जर...
मुंबई | हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाविरुद्ध लढाई जिंकणारच, अशा आत्मविश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. संकटावर मात करुन आपल्याला विजयाची गुढी उभारायची...
मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान,...
मुंबई | एकीकडे कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा ५७० असून महाराष्ट्राचा आकडा ११२ झाला आहे. परंतु, आज (२५ मार्च) गुढीवाडव्याच्या...
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हवरुन नागरिकांशी संवाद साधला. महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचार...
मुंबई | कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी...
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचार बंदी ३१ मार्चपर्यंत लागू केली आहे. तसेच, नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करुनही काही लोक घरातून...
मुंबई | राज्यात आत्तापर्यंत कोरोनामूळे ४ जणांना मृत्यू झाला आहे. परंतु, तसे नसून कोरोनामूळे राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आलेल्या फिलिपिन्सच्या नागरिकाचा काल...
मुंबई | गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, मात्र घरी थांबून कोरोनाला हरवू, असा संकल्प करा, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. टोपे...