नवी दिल्ली | आषाढी एकादशीनिमित्त सुमारे १० लाखांहून अधिक वारकर्यांच्या मांदियाळीने पंढरी नगरी अक्षरश: दुमदुमून गेली आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने राज्यभरातून विठूराया आणि रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी...
लखनऊहुन दिल्लीला जाणाऱ्या एका बसला आग्र्याजवळ यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपधात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झालाय. ज्यामध्ये...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जुलै) त्यांच्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर केला असून तेथे भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात...
मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प आद अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केला. सुरवातीला त्यांनी हिंदीतुन एक शेर सांगत त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. देशाचा...
मुंबई | यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (५ जुलै) संसदेत मांडला. मोदी सरकारच्या नव्या पर्वातील पहिला अर्थसंकल्पा “नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प”,...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प आज (५ जुलै) संसदेत सादर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या....
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिले अर्थसंकल्प आज सादर झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. सीतारामन...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतायत. सकाळी अकरा वाजता सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणास प्रारंभ...
मुंबई । राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा आता सार्वजनिक केला आहे. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप...