HW News Marathi

Tag : NCP

राजकारण

#ElectionsResultsWithHW Live Updates : राज्यातील निकाल येण्यास सुरुवात, महायुतीची सरशी

News Desk
मुंबई | देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (२३ मे ) लागणार आहे. देशभरात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या मतमोजणीला देखील...
व्हिडीओ

NCP, VBA | एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाही !

swarit
लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर विविध वृत्त वाहीन्यांनी आपले एक्झिट पोल प्रसिद्ध केले. त्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर...
महाराष्ट्र

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा राजीनामा

News Desk
मुंबई | राष्ट्रावादी काँग्रेसचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राजीनामा दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवसापूर्वी क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षकांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे....
राजकारण

जयदत्त क्षीरसागर करणार आज शिवसेनेत प्रवेश

News Desk
मुंबई | बीड जिल्हयाच्या राजकारणात दोन पिढ्यांचा दबदबा असणारे क्षीरसागर कुटुंब आता अंतर्गत वादाने घेरले आहे. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा...
राजकारण

राजकारणातही नौटंकी होत असते !

News Desk
मुंबई। देशात आज अतिशय वेगळ वातावरण पाहयाल मिळत आहे. ज्या प्रसारमाध्यमांनी लोकसभा मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर केले ते सर्व प्रसारमाध्यमे सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे २३...
व्हिडीओ

Sangli, NCP | दुष्काळाची दाहकता : जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरली…

Arati More
सांगली जिल्ह्य़ात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय. लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशातच चाराछावणी, आणि टॅंकरच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तेथील...
व्हिडीओ

Chitra Wagh Ncp | दुष्काळाचा सर्वाधिक फटका महिलांना !

News Desk
महीलांचे प्रश्न जाणुन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मागील आठवड्यात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी दुष्काळी भागातील महिलांच्या प्रश्नांबाबत आज...
राजकारण

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk
मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठीचे प्रचार संपल्यानंतरपासूनच देशातील राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या निकालानंतरची रणनीती आखण्यासाठी अत्यंत वेगाने पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे...
HW एक्सक्लुसिव

Jayant Patil Exclusive | दुष्काळ हाताळण्यास फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी !

Arati More
  सध्या महाराष्ट्र प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसतोय. विदर्भ, खानदेश, मराठवाडा अशा अनेक ठीकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागत...
राजकारण

प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत !

News Desk
मुंबई | तब्बल 38 दिवसांपासून सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपुष्टात आला आहे. दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होणार याचा फैसला करणारी ही निवडणूक असल्याने...