HW News Marathi

Tag: Solapur

महाराष्ट्र राजकारण

Featured “अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंना जे जमले नव्हते, ती किमया…” तानाजी सावंतांचे मोठे विधान

Aprna
मुंबई | “ज्या मैदानात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचच्या सभा तिथे झाल्या. परंतु, त्यांच्या सभांनाही मैदान भरेपर्यंत गर्दी जमली नाही. परंतु,...
महाराष्ट्र

Featured सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna
सोलापूर | सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन...
व्हिडीओ

संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाज्यांची आकर्षक सजावट

Chetan Kirdat
MakarSankranti: मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात विविध भाज्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सुमारे 100 हून अधिक भाज्या...
महाराष्ट्र

Featured तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna
सोलापूर । सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे...
महाराष्ट्र

Featured रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई। सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत (Ritewadi Water Pump Irrigation Scheme) तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात...
व्हिडीओ

Satej Patil vs Dhananjay Mahadik: ग्रामपंचायत निवडणुकीत कोण उधळणार विजयाचा गुलाल?

News Desk
Satej Patil vs Dhananjay Mahadik: “गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीची धुमश्चक्री संपून आता एक आठवडा झाला आहे. पण महाराष्ट्रात मात्र अजून एका निवडणुकीची रणधुमाळी चालूच...
महाराष्ट्र

Featured गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
सोलापूर । गुरव समाज (Gurav Samaj) हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे, असे प्रतिपादन...
व्हिडीओ

जुळ्या बहिणींनी स्वखुशीने लग्न केलं? सोलापुरात नवरदेवाचा गुन्हा काय?

Manasi Devkar
सोलापूरच्या अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न केल्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही सुद्धा पाहिलाच असेल. या जुळ्या बहिणींशी लग्न करणारा हा तरुण नव्या संसाराला सुरुवात...
व्हिडीओ

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला Jawaharlal Nehru जबाबदार आहेत का?

Manasi Devkar
महाराष्ट्रातले प्रकल्प एकामागोमाग एक गुजरातला जात असताना आता महाराष्ट्रातली गावं सुद्धा कर्नाटकात पळवली जात आहेत, असा आरोप होत आहे. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी...
महाराष्ट्र

Featured लम्पी आजाराबाबत सूक्ष्म नियोजन करून रुग्णसंख्या कमी करा; राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

Aprna
सोलापूर । राज्यामध्ये लम्पी आजाराने (Lumpy Disease) आतापर्यंत 2100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी...