HW News Marathi

Tag : Uddhav Thackeray

व्हिडीओ

मुख्यमंत्री परतल्यानंतर ‘Matoshree’ वर कडेकोट Police बंदोबस्त!

News Desk
राज्यात सध्या विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुवाहटी येथे आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे...
व्हिडीओ

“ShivSena ‘MVA’ तून बाहेर पाडण्यास तयार, पण…”

News Desk
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे...
राजकारण

Featured शिवसेनेने ‘मविआ’मधून बाहेर पडावे असे वाटत असेल तर…!

Aprna
मुंबई | ‘शिवसेनेने जर महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असे वाटत असेल तर तुम्ही सर्वांनी 24 तासात मुंबईत परत या. आणि तुमची मागणी पक्षप्रमुखांसमोर मांडावी,” असा...
राजकारण

Featured एकनाथ शिंदेंनी आमदारांचे भावनिक पत्र केले ट्वीट

Aprna
मुंबई | “काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी...
व्हिडीओ

या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं Sanjay Raut यांचा इशारा

News Desk
#SanjayRaut #EknathShinde #ShivSena #Matoshree #Varsha #ShindeGroup #UddhavThackeray #SharadPawar #Maharashtra ” /> “जे आमदार सोडून गेले ती खरी शिवसेना नाही, तर ज्यावेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान सोडून...
राजकारण

Featured “…सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील”, सामनातून बंड पुकारलेल्या आमदारांना इशारा

Aprna
मुंबई | ‘शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा,’ अशा शब्दात शिवसेनेचे...
राजकारण

Featured मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडले ‘वर्षा’ निवासस्थान

Aprna
मुंबई। ‘मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्री वर हलवत आहे. मला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांना फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले....
Covid-19

Featured वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज! – मुख्यमंत्री

News Desk
मुंबई। राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत.  त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री...
महाराष्ट्र

Featured २२७ कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी!– गुलाबराव पाटील

News Desk
मुंबई ।  राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला मार्च २०२४ पर्यंत नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतिदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या ३७ हजार...
Covid-19

विद्यार्थी, तरुणांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय

News Desk
मुंबई | कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रिय समित्यांना कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या...