HW News Marathi
Uncategorized

भारतीय महिलांचा आत्मविश्वास कमी पडला

लंडन: आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय महिला संघाचा अवघ्या ११ धावांनी पराभव झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. सुरुवातीला भारतीय ४३ ओव्हरमध्ये ६विकेट गमावून २०१ धावा केल्या परंतु त्यानंतर एकापाठोपाठ एक खेळाडू काहीही कामगिरी न करता तंबूत परतल्याने पारताचा पराभव झाला. महिला खेळाडुंकडे आत्मविश्वासाचा अभाव यातून दिसून आला. लॉर्डवर महिलांचा विश्वचषकी सामना रंगात होता. भारतीय संघाचे बाजून सर्व वातावरण असताना महिलांना ऐनवेळी खच खाल्ली व सहजासहजी विकेट गमावल्या. परिणामी संघाचे विजयाचे स्वप्न भंगले. यामुळे भारतीय चाहत्यांची प्रचंड निराशा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रभाकर सईलचा खुलासा “मला NCB ने चौकशीसाठी बोलावले नाही”

News Desk

ट्रम्पच्या मुलीमुळे हैदराबादचे भिकारी हवालदिल

News Desk

…आणि छगन भुजबळ, फडणवीस आले एकाच व्यासपीठावर एकत्र

swarit