HW News Marathi
व्हिडीओ

Farmers’ Protest : आदिवासी, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य

शेतकरी आणि आदिवासींनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ काढला होता… शेतकऱ्यांच्या या मोर्चानंतर सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती माजी न्यायमुर्ती बी जी कोळसेपाटील यांनी दिली आहे… शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांना सरकारने आश्वासन दिले आहे. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने मोर्चेकऱ्यांना दिले आहे…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk

अब्दुल सत्तार Vs संजय शिरसाट; शिंदे गट फुटणार?

Manasi Devkar

ST विलीनीकरणावर सभागृहात चर्चा करा; पडळकरांची आक्रमक मागणी

News Desk