दावोस । स्वित्झर्लंड येथील दावोस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या (World Economic Forum) विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची...
नागपूर | इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाचे काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री...
रत्नागिरी । रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या (Government Engineering College) नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योग...
मुंबई | बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथील बारसू...
नवी दिल्ली । आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. यासह केंद्र शासनाकडून राज्यात मोठे प्रकल्प येणार असल्याची माहिती उद्योग...
मुंबई। राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री ...
मुंबई । रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करण्याच्या सूचना रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काल...
मुंबई । महाराष्ट्र हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती असून जेएसडब्लू (JSW) कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) ...
मुंबई | “वेदांता-फॉक्सकॉनपेक्षाही (vedanta-foxconn) मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात आणू म्हणजे एखाद्या घरामध्ये लहान मुलाला फुगा दिला कोणी आणि दुसऱ्या मुलगा त्याला फुगा मिळाला नसेल. तसे...