HW News Marathi
व्हिडीओ

तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम; शेतकरी त्रस्त

Wardha Farmer Issues: महाराष्ट्रात सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत आहे. वाढत्या थंडी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसुन येत आहे. वाढत्या थंडीमुळे व धुक्यामुळे तूर व हरभरा पिकावर परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत असल्याने तुर, हरभरा पीक धोक्यात आले आहे. आधीच पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यात थंडीची भर पडल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

#Wardha #Farmer #ClimateChange #UnseasonalRain #GlobalWarming #Winter #Maharashtra #Fog #ToorDal #GramSeed #Farming #Crop #Seeds #AbdulSattar #Agriculture

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने आपल्याच मित्रपक्षांना इतकं दुबळं का केलं ?

News Desk

तडीपार आणि 302 काय असते, संजय राऊत यांना काय माहीत

News Desk

बच्चू कडूंचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? Amol Mitkari यांचा सवाल

News Desk