HW News Marathi
व्हिडीओ

“BJPला Gandhi घराण्याची भीती,त्यामुळे RahulGandhi यांच्या हत्येच्या कटाची शंका”-Nana Patole

सध्या जम्मू काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. जम्मू काश्मिरच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यापासून अवघ्या पाचशे मीटरवर बॉम्ब हल्ला झाला. आता हा हल्ला म्हणजे राहुल गांधींना संपविण्याचा कट तर नाही ना, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केला. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात घेण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते.

#NanaPatole #RahulGandhi #Kashmir #BJP #ncp #indianpolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Narayan Rane यांचे वकील Aniket Nikam नेमके कोण ?

News Desk

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

News Desk

Maharashtra Political Crisis | राजकीय पेच सुटेल, लवकरच सरकार स्थापन होईल !

Gauri Tilekar