HW News Marathi
व्हिडीओ

आसाम-मिझोराम सीमासंघर्ष काय आहे ? महाराष्ट्राचे सुपुत्र IPS Vaibhav Nimbalkar जखमी …

अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आसाम-मिझोराम सीमासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. दोन्ही राज्याच्या वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतला. आणि मग तिथं हिंसाचाराला सुरुवात झाली.आसामचे बऱ्याच राज्यांसोबत सीमावाद आहेत. यात सातत्यानं रक्तरंजित संघर्ष उसळतो. पण सोमवारच्या उसळलेल्या रक्तरंजित संघर्षात पाच पोलीस अधिकारी आणि सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवानं यात महाराष्ट्राचे आणि सध्या कछरच्या पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असलेले वैभव निंबाळकर या हिंसाचारात जखमी झाले आहेत. या अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे.

#AssamPolice #MizoramPolice #VaibhavNimbalakr #HimantaBiswaSarma #Zoramthanga #Cachar #Karimganj #Hailakandi #Mamit #Kolasib #Aizawl

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य? पहा काय म्हणाले उज्ज्वल निकम

Manasi Devkar

एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांवर का नाराज झाल्या ?

News Desk

कर्नाटक सरकारकडून १५% मराठा आरक्षणाची घोषणा,महाराष्ट्र मात्र न्यायालयीन कचाट्यात

News Desk