HW News Marathi
व्हिडीओ

“३० वर्षांत काही झालं नाही, तर आता…” भाजपविरोधात उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी

राज्यात सातत्याने घडणाऱ्या घडामोडी, भेटीगाठींमुळे अनेक चर्चा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले होते. त्यातलीच एक चर्चा शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची भेट, प्रताप सरनाईकांचे पत्र, भाजपच्या नेत्यांची विधाने आणि अन्य अनेक कारणांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने ही चर्चा होत आहे. दरम्यान, ह्या चर्चेवर आता स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच प्रत्युत्तर दिले आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणाले ? पाहूया

#UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #NarendraModi #MVA #BJP #MahaVikasAghadi #Shivsena #SenaBJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय भेटींनतर मनसे- भाजप युतीची नांदी ? काय आहे संदीप देशपांडेचा खुलासा?

News Desk

Ajit Abhyankar Exclusive | निर्मला सितारमण या फक्त बुजगावणं आहेत,अर्थसंकल्पाकडून काही अपेक्षा नाहीत…

Arati More

पुढील 8 दिवस Mount Mary जत्रेचा उत्साह, वांद्रात जत्रेला भाविकांची मोठी गर्दी

Darrell Miranda