HW News Marathi
व्हिडीओ

उदय सामंत आणि फडणवीसांची गुप्तभेट ? राणेंचा आरोप अन् गंभीर दावे…नेमकं कोण खरं बोलतंय?

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आलं आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. “उदय सामंत हे स्वत:हून फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते”, असा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. म्हणजे उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी अगदी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय?, ही भेट का झाली ? त्या दोन नेत्यांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर स्वतः उदय सामंत यांनी दिली आहे. खास आरोपांवर खुलासा करण्यासाठी उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. उदय सामंत यांनी यावेळी काय म्हटलंय ? काय स्पष्टीकरण दिलंय ? पाहूया #UdaySamant #DevendraFadnavis #NileshRane #MVA #Maharashtra #BJP #UddhavThackeray #AadityaThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो – Amit Thackeray

News Desk

महाराष्ट्राला केंद्राकडुन 700 कोटींची मदत जाहीर,Loksabha मध्ये NarendraSingh Tomar यांची माहिती

News Desk

पवारसाहेब आता तुम्हीचं आधार ! शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा का वाढवली ?

News Desk