HW News Marathi
व्हिडीओ

रश्मी ठाकरेंशी संबंध ते माजी मुख्यमंत्र्यांवर टीका ! नाईक कुटुंबीयांनी काय केले आरोप ?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण विधीमंडळात गाजल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणदेखील पुन्हा चर्चेत आलं होतं. अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. मागील सरकारने वडिलांचं (अन्वय नाईक) आत्महत्या प्रकरण दाबलं असल्याचा पुन्हा आरोप केला. तर माझ्या पतीच्या आत्महत्येचं प्रकरण बाजूला राहिलं विरोधक त्यांच्या जमीन व्यवहारांवर चर्चा करत आहेत, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे. आज (११ मार्च) पत्रकार परिषदेत नाईक कुटुंबीयांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत अनेक आरोप केले आहेत. पाहूया..

#AnvayNaik #UddhavThackeray #DevendraFadnavis #AnvayNaikSuicideCase #SuicideCase #AnilDeshmukh #ArnabGoswami #AadnyaNaik #AkshataNaik #MVA #MahaVikasAaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar & Rahul Gandhi | राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन ?

Atul Chavan

कधीकाळी शिवसेनेतून Narayan Rane यांचा पराभव केला…आता मात्र Trupti Sawant यांच्याकडून स्वागत…

News Desk

मुंबई मनपासाठी शिवसेनाचा ‘हा’ फॅार्म्युला ठरतोय प्रभावी !भाजपला जड जाणार ?

News Desk