HW News Marathi
Covid-19

राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या

मुंबई | राज्यात आज (२४ ऑगस्ट)११,०१५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर २१२ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज १४,२१९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आत्तापर्यंत एकूण ५०,२४९० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,६८,१२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.४७% झाले आहे.

 

मुंबईत आज ७४३ नवे रुग्ण आढळले आहेत.तर १०२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. १,११,०८४ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.आणि ७४३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘राजकारण करु नका’ या उपदेशावर आशिष शेलार काय म्हणाले?

News Desk

कुंभमेळ्यात शाहीस्नानानंतर १०२ जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

१९ जूनला पंतप्रधानांची सर्वपक्षीय बैठक, भारत-चीन संघर्षावर होणार चर्चा

News Desk