HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! राज्यात आज १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (४ ऑक्टोबर) बऱ्याच दिवसांनंतर १५ हजारांच्या आत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आज १३,७०२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आजही बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज १५,०४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

सध्या राज्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १४,४३,४०९ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ३८,०८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ११,४९,६०३ रुग्णांने आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रिकव्हरी रेट ७९.६४ टक्के इतका झाला आहे. तर मुंबईत आज २१०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस मोफत देणार

News Desk

अखेर सत्य पुढे आलेच ! मुंबईत ८६२, तर अन्य जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू जाहीर !

News Desk

देशाची कोरोना रुग्णांची संख्या ७८ लाखांच्या पुढे!

News Desk