HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

मुंबई | राज्यात आज (२६ सप्टेंबर) २०,४१९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज २३,६४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण रुग्ण संख्या आता १३,२१,१७६ इतकी झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत सल्ला देण्याचा अधिकारच नाही !

News Desk

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

News Desk

अदर पूनावाला लंडनहून भारतात परतले, Y दर्जाची सुरक्षा दिली जाणार

News Desk