HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! राज्यात आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेली संख्या जास्त

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत १७,७९४ रुग्ण आढळले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आज (२५ सप्टेंबर) १९,५९२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर ४१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण रुग्ण संख्या आता १३ लाखांच्या पुढे गेली आहे. एकूण आकडा १३,००७५७ इतकी झाली आहे.

आतापर्यंत राज्यात ९९,२८०६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण २७,२७७५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७६३३% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केंद्र सरकारने पेन्शनधारकांच्या महगाई भत्त्याला दिली स्थगिती

News Desk

केंद्राच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा एल्गार, १५ ऑक्टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली !

News Desk

राज ठाकरेंचं पुन्हा मोदींना पत्र, राज्य सरकारला ‘या बाबीसाठी परवानगी देण्याची केली विनंती!

News Desk