HW News Marathi
देश / विदेश

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सात दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुटले.

जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अशा 11 प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे 23 मार्च, शहीद दिनापासून दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाताने जल प्राशन करुन अण्णांनी उपोषण सोडले. यानंतर अण्णा म्हणाले, की सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

swarit

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit

वाचा… महात्मा गांधींचे मराठी सुविचार

News Desk
मुंबई

हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तार

News Desk

मुंबई | बहुप्रतीक्षित हार्बर लोकचा मार्ग अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. गोरेगाव स्थानकावर सायंकाळी ७ वाजता रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हार्बर लोकला हिरवा कंदील दाखवणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मुंबई शहर परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-२) या अंतर्गत हार्बरचा विस्तार करण्याचे काम पूर्ण झाले आहेत. या मार्गावर लोकलची अनेकदा चाचणी करण्यात आली होती. पण, या चाचणी दरम्यान अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या मार्गाचा विस्तर रखडला होता.

अंधेरीपर्यंत ४९ फेऱ्या सोडण्यात येणार आहे. या विस्तारामुळे पश्चिम मार्गाचा उपनगरातील प्रवाशांना हार्बरचा प्रवास करणे सोपे होणार आहेत.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर श्रीदेवी वर शासकीय अंत्यसंस्कार

News Desk

कुर्ला स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाणारी पहिली लोकल रवाना

News Desk

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, वाहतुकीसाठी बंद

News Desk