HW News Marathi
महाराष्ट्र

उरलेल्या ५०-६० जणांना तब्लिगींनी समोरुन पुढे या, अन्यथा कठोर कारवाई करु

मुंबई | दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तब्लिगी जमातीच्या झालेल्या आधर्मिक कार्यक्रमात देशातून २००० हून मुस्लिम बांधव उपस्थित होते. त्यांच्यामूळे राज्यात इतरत्र कोरोनाचा संसर्ग अधिकाधिक वाढला. दरम्यान, हे सर्व जण कार्यक्रमानंतर आपापल्या राज्यात परत गेले आणि सोबतीला कोरोनाही घेऊन गेले. यातील बऱ्याच जणांना ट्रेस करण्यात पोलीसांना यश आले आहे. आणि त्यात जे कोरोना पॉझिटिव्ह होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परंतू, अजुनही ५०-६० जणांना आपला मोबाईल बंद ठेवल्याकारणाने त्यांना शोधण्यास पोलीसांना अडचण येत आहे. या सगळ्यांना आता गृहमंत्रई अनिल देशमुख यांनी कठोर इशारा दिला आहे. ज्या ५०-६० जणांना आपले मोबाईल बंद ठेवले आङेत त्यांनी लवकरात लवकर पोलीस स्टेशनला नोंद करावी आणि टेस्ट करुन क्वॉरंटांईन व्हावे. तसे न केल्यास कठोर कारवाई करण्याचा ईशाराही यावेळी गृहमंत्र्यांनी दिला आहे. या संदर्भातील ट्विटही त्यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अविनाश जाधवांना मलंगगडावर आरती करण्यापूर्वीच केली अटक, तरीही २७ एप्रिलला आरतीचा निर्धार

News Desk

एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात अखेर गुन्हा दाखल

News Desk

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन

Aprna