HW News Marathi
देश / विदेश

‘चांद्रयान-२’ चे यशस्वी उड्डाण हा भारताच्या तिरंग्याचा सन्मान !

श्रीहरीकोट्टा | भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेले ‘चांद्रयान-२’ सोमवारी (२२ जुलै) दुपारी ठीक २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात झेपावले आहे. ‘बाहुबली’ (GSLVMkIII-M1) नावाच्या रॉकेटच्या साहाय्याने अवकाशात झेपावले आहे. भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ६ सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ चंद्रावर दाखल होईल. दरम्यन, या ‘चांद्रयान-२’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर “भारताच्या चंद्रावर जाण्याच्या ऐतिहासिक प्रवासाची ही सुरुवात आहे. चांद्रयान-२ चे यशस्वी उड्डाण हा भारताच्या तिरंग्याचा सन्मान आहे” , असे म्हणत इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून राजनाथ सिंह यांची भरारी

News Desk

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे संशोधन नाही, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

News Desk