HW News Marathi
महाराष्ट्र

गारपिठीमुळे पिकांप्रमाणे शेतकऱ्यांची घरही कोसळली

विदर्भ | अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना खूप मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यातल्या आर्वी तालुक्यातील पिंपळझरी गावात गारपिठीमुळे ५० घरे पडली आहे. प्रभाकर रेड्डी यांच्यासाठी मंगळवारी संध्याकाळी वादळीवाऱ्यसह गारांचा पाऊस घेऊन आली.

शेती आणि रोजमंजुरी यावरच त्यांच्या संसाराचा गाडा सुरू होता. गारपिठीमुळे शेतीबरोबरच घराचे ही नुकसान झाले आहे. सध्या या लोकांची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे. गारपिठीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना कधी सरकारी मदत मिळणार यांची वाट ते बघत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सांगितला आर्थर रोड कारागृहाचा अनुभव

News Desk

महापौरांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शेलारांना जामीन मंजूर

News Desk

जलयुक्त शिवार योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल – रोहित पवार

News Desk