HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse | लोकसभेत उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे नाही !

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे . या पार्श्वभूमीवर भाजपासह सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जळगावमध्ये भाजप पक्षाची बैठक पार पडली . या बैठकीत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले .लोकसभा निवडणुकीत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे जनतेने भाजपाला जिंकून आणले. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचं श्रेय इथं बसलेल्या कुणाचं किंवा मुख्यमंत्र्यांचं नाही,’ असा टोला खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad म्हणाले, “मला मारलं तर लफडं व्हायचं…”; BJP कार्यकर्त्यांच्या मोर्चानंतर प्रतिक्रिया

News Desk

खडसेंबाबत अजित पवारांचा खुलासा ! शिवेंद्रराजे भेट आणि फडणवीसांच्या जलयुक्तबद्दल दादा म्हणतात…

News Desk

आपल्या कलेतून सामाजिक जाणिवा जपणारा एक अवलिया कलाकार

News Desk