HW News Marathi
व्हिडीओ

Coronavirus | कोल्हापूर  जिल्ह्यात कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू 

जगभरात हाहा:कार माजवलेल्या कोरोना विषाणूची आता भारतासह महाराष्ट्रतही दहशत वाढत आहे. राज्यात दररोज कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या राज्यात 19 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supreme Court च्या आदेशाचे उल्लंघन करणं पडलं महागात; Mumbai मध्ये 2 मशिदींवर गुन्हे दाखल

News Desk

Rani Baug Mumbai | बारसिंगाच्या अंगावर जखमा, राणीबाग प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

swarit

केंद्र सरकारविरोधात शेतकरी जिंकणारचं! अजित नवलेंना विश्वास

News Desk