HW News Marathi
मुंबई

फडणवीस सरकारचे सर्वच आलबेल, सामना,तून टीका

भीमा कोरेगाव आणि कमला मिल कंपाऊंड जळित हत्याकांडावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. राज्यात एवढया मोठया घटना होऊनही मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था उतम आहे असे म्हणतात.

म्हणजे सर्व अलबेला आहे असे टोला सेनेने लगावला आहे. कमला मिल आगीप्रकऱणी मुंबईच्या आयुक्तावर दबाव टाकला जात आहे. आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. सरकाकडून या सर्व प्रकऱणांची चौकशी सुरू आहे. व ती चौकशी शांतता, कोर्ट चालू आहेच्या धर्तीवर शांतता, चौकशी चालू आहे, अशा पद्धतीची नाही हे एव्हाना लक्षात आले असेल, असे म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवदत्त धनोकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

News Desk

ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस

News Desk