HW News Marathi
राजकारण

फडणवीस यांच्या काळात राज्य जातीय अराजकतेत

मुंबई – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीलराज्य समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली आहे.

 

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात झालेली जाळपोळ, तोडफोडीच्या मुद्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळे काय झाले आहे?असा सवाल विचारण्यात आला नाही..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरे यांची ‘मातोश्री’वर सदिच्छा भेट

News Desk

#Results2018 : राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट

News Desk

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा ‘आप’चा आरोप

Darrell Miranda
राजकारण

…तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

News Desk

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हफिज सईद

निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. भाजपाविरोधात विरोधकांकडून ‘लाठी रॅली’चं आयोजन करण्यात आलं होतं, या सभेला आंबेडकरांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यांच्याव्यतिरिक्त माजी खासदार शरद यादवही या सभेत सहभागी झाले हो

Related posts

बाळासाहेबांनी माझ्यावर उद्धवपेक्षा जास्त प्रेम केले !  

News Desk

संभाजी भिडे यांचे मुंबईतील व्याख्यान रद्द करण्याची भीम आर्मीची मागणी

News Desk

संकटमोचक गिरीश महाजन !

News Desk