HW News Marathi
क्राइम

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, पत्नी आणि मुलांचा गळा चिरला

धनबाद झारखंड येथे बडा जमुआ परिसरात मागच्या आठवड्यात झालेल्या ट्रिपल मर्डर केसमध्ये मोठा खुलासा झाला आहे.पोलिस सूत्रांनुसार,आरोपी भैरवनाथ त्याच्या चुलत भावजयीसोबत संबंध होते आणि तिच्याशी लग्नही करणार होता.3 तारखेच्या रात्री आरोपीने स्वत:च्या दोन मुलांचा आणि बायकोचा खून करून फरार झाला

त्याने आधी आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.छान बर्थडे केकही कापला.आणि त्याच रात्री दोन्ही लहान मुले आणि बायकोचा गळा चिरला.3 तारखेला ही तिहेरी खुनाची घटना घडली.आरोपीने त्याच्या विधवा भावजयीशी लग्न करण्यासाठी हे कृत्य केले.

-4 ऑक्टोबरच्या सकाळी आरोपीची पत्नी अनुपमा हिच्यासह तिच्या दोन मुलांचे(2 वर्षांचा अभय आणि 3 वर्षांची आभा)यांचे मृतदेह रूममघ्ये आढळले होते.

-पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार आरोपीने अनुपमाचा गळा पातळ तारेने आवळला होता,यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.दोन मुलांचा गळा धारदार हत्याराने निर्घृणपणे चिरण्यात आला.यामुळे मुलांचा गळा तर चिरलाच,पण हाडेही चिरली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा आवळून खून

News Desk

परदेशी महिलेची छेड काढल्याप्रकऱणी आरोपीला अटक

News Desk

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यास NIA कडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर

Aprna