HW News Marathi
देश / विदेश

‘तुकडे-तुकडे गँग दिल्ली सरकारमध्ये | तुषार गांधी

देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘टुकडे-टुकडे गँग’ चा उल्लेख होऊ लागला आहे. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून सध्या केंद्रात ‘टुकडे-टुकडे गँग’ सत्तेत आहे असा टोला लगावला आहे. तुषार गांधी यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. यामध्ये त्यांनी “टुकडे टुकडे गँग सध्या केंद्रात सत्तेत आहे” असं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर तुषार गांधी यांनी ही टीका केली आहे.

‘टुकडे-टुकडे गँग’ला अद्दल घडवा – अमित शाह

‘काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले, तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘टुकडे-टुकडे गँग’ कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले

News Desk

विधानसभेच्या १९९ जागांसाठी राजस्थानमध्ये मतदान सुरु

News Desk

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk