HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईच्या पावसाचे दोन बळी, तिघे बेपत्ता

ठाणे-मुंबईसह ठाण्याला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, यात एका महिलेसह एका तरुणाचा समावेश आहे. पावसामुळे तुंबलेल्या नाल्याच्या पाण्यात ३ वर्षांच्या चिमुकलीसह दोघे जण वाहून गेले आहेत. या तिघांचा शोध सुरू आहे. कळव्यातील नाल्यात पडून शाहीद हारुन शेख (वय २८) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला नाल्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

News Desk

पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना सत्य मांडण्याचे बळ – .खोतकर

News Desk

थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…!, भाजपने पुन्हा साधला निशाणा

News Desk