HW News Marathi
मुंबई

निकाल लागला पण विद्यार्थ्यांनी नाही पाहिला

मुंबई : धडपडत, चाचपडत रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने एकदाचा टीवाय बीकॉमचा निकाल जाहीरकेला खरा, पण अद्यापही तो विद्यार्थ्यांना काही पाहाता आलेला नाही. संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचे कारण यासाठी देण्यात येत असले, तरीही त्याने त्रस्त विद्यार्थ्यांचे काही समाधान झालेले नाही. त्यामुळे सोमवारी अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिलदरम्यान, पदवी अभ्यासक्रमाच्या घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑनलाइन सुरू आहे. ऑगस्ट महिना उजाडूनही ४० हून अधिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेलेनाहीत. काही निकाल तांत्रिक अडचणींमुळे राखीव ठेवले आहेत. मात्र येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येतील, असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेंडकरांची प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखी संकल्पना

News Desk

सकल ओबीसी समाजाच्या वतीने मुंबईत निदर्शने

News Desk

फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा मृत्यू कोरोनामूळे झाला नव्हताच…

swarit
राजकारण

#MarathaReservation : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची विधेयकात तरतूद

News Desk

मुंबई | मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विधेयकात असल्याची माहिती मिळत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे. शिक्षण आणि नोकरी या दोन क्षेत्रांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकात आहे, अशी माहिती मिळत आहे. ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावण्यात आलेला नाही. मराठा समाजाची राज्यातील लोकसंख्या ३०% आहे.

Related posts

एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी

Aprna

जर तुमच्या पतीने एनडीएला मत दिले नाही तर त्यांना जेवायलाच देऊ नका !

News Desk

#MarathaReservation : उद्धव ठाकरेंमुळेच मराठा आंदोलकांचे उपोषण मागे ?

News Desk