HW News Marathi
देश / विदेश

रामायण पठण कार्यक्रमात दलितांना घराबाहेर न पडण्याचे फर्मान

कानपूर (वृत्तसंस्था)- योगी सरकार सत्तेत आल्यापासून उत्तर प्रेदशमध्ये सामाजिक अराजकतेच्या घटना वारंवार घडत आहे. दलित, मुस्लीमांना लक्ष्य करण्याचा सतत प्रयत्न होत असून त्याला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात रामायण पठणादरम्यान दलितांना दहा दिवस घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने तसे फर्मान काढले असून या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. हमीरपूर जिल्ह्यातील मौदाहा तालुक्यातील गदाहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात केले दाखल

News Desk

अर्थसंकल्प सादर करताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून झाली मोठी चूक

Aprna

राज्यसभेसाठी भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांच्या नावांची घोषणा

Aprna