HW News Marathi
मुंबई

11 वी ऑॉनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई 11 वीेची ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिक्षण विभागाकडून दोन दिवस मुदत वाढून दिला होतं ते आज शेवटचा दिवस आहे. ऑनलाईन प्रवेश अर्जत तांत्रीक आडचणी आल्याने विद्यार्थ्यांना त्रास झाला होता त्यामुळे दोन दिवस वाढून देण्यात आला होता. मात्र पुढील व्ळापत्रकात शिक्षण विभागाकडून कोणताहीि बदल करण्यात आला नाही

अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक!

सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख – 30 जून, संध्याकाळी 5 वाजता

अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख – 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परळ आणि एलफिन्स्टन स्थानकांना जोडणार नवीन पुल

swarit

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

swarit

ऑनलाईन माहिती भरण्याची कामे आऊटसोर्सिंग करा

News Desk
क्राइम

मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

News Desk

मुंबई – हत्येची शिक्षा भोगत असलेली कैदी मंजूळा शेट्ये हत्येप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या घटनेची साक्षीदार इंद्राणी मुखर्जीनं न्यायालयात ही धक्कादायक माहिती दिली. सत्र न्यायालयात इंद्राणी मुखर्जीनं सांगितलं की, कैदी मंजुळा शेट्येवर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. मंजुळाच्या गळ्याला ओढणी आवळून तिला बेदम मारहाण कऱण्यात आली. हा क्रुरपणा एवढ्यावरच थांबला नाही. मंजुळाच्या गुप्तांगामध्ये काठीनं हल्ला करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती यावेळी इंद्राणीनं न्यायालयाला सांगितली.

शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर इंद्राणीनं कारागृह प्रशासनानं मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआयच्या न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्याचा, सोबतच तक्रार दाखल करण्यासाठी नागपाडा पोलीस ठाण्यात नेण्याचा आदेश दिला आहे. मंजुळाच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्युनंतर राज्यातील एकूणच तुरूंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Related posts

पीएनबी बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे ‘मी कर्ज फेडू शकत नाही’ – नीरव मोदी

swarit

6 दहशतवादी अटकेत; मुंबईत राहणारा दहशतवादी नेमका कोण?

News Desk

पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे – पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज

News Desk