HW News Marathi
व्हिडीओ

Pulwama Attack| जैश-ए-मोहम्मद ने दिल्या भारताला ‘ऐवढ्या’ जखमा

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात 44 भारतीय जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदच्या आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानधील सर्वात घातक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात करण्यात आलं आहे. आतापर्यंत या दहशतवादी संघटनेने जवळपास ५ हल्ले केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Aurangabad पोलीस MNS च्या सभेला परवानगी देणार?, MNS ची प्रतिक्रिया

News Desk

Narayan Rane यांना तातडीचा दिलासा देण्यास High Court चा नकार

News Desk

संसदेत Sonia Gandhi Smriti Irani यांच्यावर संतापल्या; Supriya Sule यांनी कशी केली मध्यस्थी?

News Desk