HW News Marathi
व्हिडीओ

लेकरासाठी बळीराजाची वणवण…

आता नवीन वर्षाला सुरुवात झालीये , अजून हिवाळा संपला नाहीये , उन्हाळा सुरु व्हयचंय पण आत्तापासूनच सातारा सोलापूर सांगलीमध्ये या दुष्काळाची दाहकता जाणवायला लागलीये पावसाने दडी मारली आणि हाताशी आलेली खरीप व रब्बी हंगामातील पिके पाणीटंचाईमुळे करपून गेली ,महाराष्ट्रात आत्तापासूनच दुष्काळाची तीव्रता गंभीर होत चाललीये आणि शासनाला याच काहीच सोयरसुतक नाहीये . पीकच नाही तर जनावरांना खायला चार कुठून येणार अशी परिस्थिती निर्माण झालीये, या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं म्हणून जनावरांना विकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाहीये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सत्ता गेल्यानंतर Aditya Thackeray पहिल्यांदाच विधानसभेत बोलले, उत्तर देताना Fadnavis म्हणाले…

News Desk

धमक्या देऊन थायलंड आणि बँकॉकमध्ये पैसे जमा करायला सांगायचे; Sanjay Raut यांचा आरोप

News Desk

Vanchit Bahujan Aaghadi | अद्याप ‘एमआयएम’शी युती कायम, ‘वंचित’चे परिपत्रक जारी

Gauri Tilekar