HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये !

नवी दिल्ली | काश्मीर भारतापासून कधीही वेगळे होऊ शकत नाही. काश्मीर हे भारताचाच एक भाग आहे आणि कायम असेल. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये, असा इशारा एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानला दिला आहे.

केंद्रात काँग्रेस असो किंवा भाजप, काश्मीरमधील स्थितीत सुधारणा करण्यासाठी त्यांच्या कोणतीही योजना किंवा विचार नाहीत. पुढे एका अहवालाचा दाखल देत ओवैसी म्हणाले कि, “केंद्रात भाजपची सत्ता असूनही त्यांनी काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही. काश्मीरची समस्या जेम्स बॉंड किंवा रेम्बो शैलीत सोडविली जाऊ शकत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा द्यावा’, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

News Desk

सनी लिओनीकडे पॉर्नस्टार म्हणूनचं का पाहिले जाते | हार्दिक पटेल 

News Desk

कर्नल पुरोहित जेलमधून बाहेर

News Desk