HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या…मकरसंक्रातीला स्नान-दानाला का आहे विशेष महत्त्व ?

मकरसंक्रातीला स्नान आणि दानाला शास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान हे या जन्माबरोबरच पुढील जन्मामध्ये करोडो गुण होऊन मिळते, असे म्हणतात. असा समाज आहे की, स्नान केल्यानंतर जेवढे दान केले जाते. ते अक्षय फळ देणारे होते. महाभारतानुसार ही देवांच्या संस्कारांची भूमी आहे. या ठिकाणी दिलेले दान महान असते.

संक्रांतीचा अर्थ संक्रमण असा होतो. यावेळी मनाच्या शुद्धीसाठी भाविक संगम घाटावर जाऊन तिळाच्या तेलाचे दिवे लावतात. मकरसंक्रतीवर द्वादश माधव तीर्थ प्रयागामध्ये भगवान वेणी माधवला प्रमुख तीर्थच्या रूपामध्ये मानले जाते. त्यामुळे विशेषतः वेणी माधव देवाला दिवा दान केले जाते.

मकरसंक्रातीच्या वेळी होम, अभिषेक, नदीमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याला खूप महत्त्व आहे. यावेळी खिचडी, तेल, गुळ, तांदूळ, लिंबू, मुळा, उडीद डाळ आणि द्रव्य दान केले पाहिजे, असे म्हटले जाते. या दिवशी सूर्याला आराध्य मानून पितृना तीळ आणि दान केल्याने पुण्य मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणपती विसर्जनसाठी राज्यात २ लाख तर मुंबईत ५० हजार पोलीस तैनात

News Desk

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज जन्म दिवस 

News Desk

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

News Desk