HW News Marathi
व्हिडीओ

कश्मिरी पंडितांचा टाहो हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत पोहचेल काय?

सत्ता मिळताच समान नागरी कायदा, कश्मिरींचे फाजील लाड करणारे 370 कलम रद्द करणे, अयोध्येत राममंदिर उभारणे आणि कश्मिरी पंडितांना पुन्हा खोर्‍यात नेऊन वसवणे हा सगळा अजेंडाच भाजपने गुंडाळून ठेवला. ‘हक्काची जागा द्या’ असा टाहो आता कश्मिरी पंडितांनी फोडला आहे. हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत हा टाहो पोहचेल काय?, असा सवाल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारला केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्या नंतर BJP नेत्यांनी प्रतिक्रिया

News Desk

Maharashtra Political Crisis | राजकीय पेच सुटेल, लवकरच सरकार स्थापन होईल !

Gauri Tilekar

मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Shivsena पक्षप्रमुख Uddhav Thackeray आमने सामने येणार

Seema Adhe