HW News Marathi
व्हिडीओ

या देशात आता असंच घडणार…

देशातील बहुचर्चित सोहराबुद्दीन एनकाउंटर प्रकरणाचा शुक्रवारी १३ वर्षानंतर निकाल लागला आहे. या निकालावरुन राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाना साधला आहे. या प्रकरणासाठी न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्याची आवशकता नव्हती निकाल काय येणार हे सर्वांनाच ठाउक होते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाकरे गटाने आयोगासमोर केला ‘हा’दावा, पक्षाचा चिन्हाचा काय होणार?

Seema Adhe

“Rohit Pawar कोरोनामुक्त व्हावेत”; कार्यकर्त्यांचं थेट सिद्धटेकाच्या चरणी साकडं

News Desk

उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पतीची पायपीट मात्र वाटेतच सोडले प्राण!

News Desk