HW News Marathi
व्हिडीओ

आग लागून आठवडा झाला तरी शास्त्री नगर झोपडीतील रहिवाशी उघड्यावर

सत्तावीस नोव्हेंबरला बांद्रा शास्त्री नगर रोड नंबर 2 येथे भीषण आग लागली होती. या आगीत 58 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या ही आग शॉर्टसर्किटने लागली अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

परंतु ही आग शॉर्टसर्किटने लागली नसून ती संशयास्पद आहे असे रहिवाशांचे म्हणने आहे. या आगीला आज आठ दिवस उलटले आहेत. प्रशासनाने या आगीत जळालेल्या झोपड्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत देऊन आपले हात वर केले.

या झोपड्यांतील रहिवाशी उघड्यावर राहत आहेत.त्यांची स्वप्न आणि इतक्या वर्षांची मेहनत जळून खाक झाली आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले 5 हजार नको तर डोक्यावर छत द्या अशी ते मागणी करतायत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

MCA अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

News Desk

Budget 2019 जाणून घ्या, मुंबईकरांना काय वाटतं

News Desk

औरंगाबादच्या नामांतराचा मार्ग खडतर ? ‘संभाजीनगर’साठी शिवसेनेची लगबग पण काँग्रेसचा अडथळा

News Desk