HW News Marathi
देश / विदेश

सामान्यांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा फटका

पणजी | दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दरम्यान, गोव्यातील लोकांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा फटका बसणार आहे. एफपीपीसीएमुळे वीज दरांत वाढ होणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ही दरवाढ लागू करण्यात आली असल्याने नागरिकांना ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये याची वीजदरवाढीची झळ बसणार आहे.एफपीपीसीएमुळे(फ्युअल अ‍ॅण्ड पॉवर परचेज कॉस्ट एडजस्टमेंट) ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी वीजदर वाढले आहेत.

घरगुती वापरासाठी लागणाऱ्या विजेचा ४०० युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट १८ पैसे दरवाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. घरगुती वापराच्या विजेसाठी आता ० ते १०० युनिटकरीता प्रति युनिट ७.३९ पैसे, १०१ ते २०० युनिटकरिता ९.९० पैसे, २०१ ते ३०० युनिटकरिता १२.८० पैसे, ३०१ ते ४०० युनिटकरिता प्रति युनिट १५.९७ पैसे तर ४०० पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट १८.०८ पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इन्स्टाग्राम फीचर्स बदलणार

News Desk

नीरव मोदीची परदेशातील संपत्ती जप्त

Gauri Tilekar

अखेर ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

News Desk
राजकारण

मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर संघावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन

News Desk

भोपाळ | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वसनामुळे चांगलेच राजकारण तापलेले चित्र सध्या दिसत आहे. ” सत्ता आली तर शासकीय इमारती आणि परिसरात लावण्यात येणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे”, आश्वासन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जनतेला दिले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे भापजने संतप्त व्यक्त केली आहे.

काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केले आहे. यात हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा नारा देण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले आहे. यात काँग्रेसने असे लिहिले आहे की, सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उलटवार करत म्हटले की, ‘मंदिर नही बनने देंगे, शाखा नही लगने देंगे हेच’, सध्या काँग्रेसचे धोरण आहे.

 

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…दिंडोरी मतदार संघाबाबत

News Desk

“अच्छे दिनचे चित्र काय नागरिकांना जाणवले नाही”, शरद पवारांनी भाजपला टोला लगावला

Aprna

BharatBandh | भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

News Desk