HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईतील समुद्र किनारी एकवटले पर्यावरण प्रेमी,विठ्ठल कामतही झाले साहभागी

सालाबादाप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीला गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला…ढोल ताशाचा गजरात विराजमान झालेले बाप्पा १० दिवसांचा पाहुणचार घेऊन विसर्जनासाठी सज्ज झाले होते… मुंबईतल्या महत्वाच्या सर्वच समुद्र किनारी बाप्पाच्या भक्तांनी एकच गर्दी केली होती… मात्र अनेकदा महापालिकेने बजावून देखील विसर्जनासाठी आलेल्या भक्त मंडळीनी समुद्र किनारी कच-याचे साम्राज्य पसरविल्याचे सोमवारी सकाळी पहायला मिळाले…या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला हातभार लावायला सिने कलाकार एक्सा बीचवर एकत्र आले…. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या समुद्र किनारी कच-याचे प्रमाण कमी असल्याचे यावेळी उपस्थित कलाकाराने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुष्काळाच्या प्रश्नावरुन धनंजय मुंडे विधानपरिषदेत आक्रमक

Atul Chavan

Budget Session Maharashtra | पहिल्याच दिवशी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

Atul Chavan

INS Vikrant घोटाळ्याप्रकरणी SIT नेमण्यात यावी; सैनिक फेडरेशनची पोलीस आयुक्त संजय पांडेंकडे मागणी

News Desk