HW News Marathi
व्हिडीओ

पहा राम कदमांच्या वक्तव्यावर तरुणाईला काय वाटते…

दहीहंडी उत्सवादरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात तसेच समाजात प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे. वादवग्रस्त वक्तव्य केलेल्या राम कदम यांचा राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. राम कदमांच्या वक्तव्यावर मुंबईकर तरुणांना काय वाटते हे जाणून घेतलयं..आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार संभाजीराजे यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांशी जवळीक वाढतेय का? ‘ही’ आहेत कारणं!

News Desk

“हा लढा नव्हे तर हा उठाव आहे”; Shinde गटातील आमदार Sada Sarvankar यांची प्रतिक्रिया

News Desk

राज ठाकरे राज्यपालांचं महत्व का वाढवतायत? राजकीय अर्थ काय?

News Desk