HW News Marathi
महाराष्ट्र

पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुदामवाडी गाव प्रथम 

पुणे । सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून कोणत्याही गावाला पैसे न देता, दत्तक न घेता, फक्त जलसंधारणाचे शिक्षण आणि दिशा देऊन काही बदल घडवता येतो का, हा प्रयत्न अभिनेता अमीर खाने केला होता. पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेचा निकाल आज पुण्यात जाहीर करण्यात आला.

बार्शी तालुक्यातील सुदामवाडीने प्रथम कोल्ही द्वितीय तर सावखेड गावाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत एकूण ४००० गावांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन पुनर्वसन धोरण लवकरच आणणार! – विजय वडेट्टीवार

Aprna

Hw Exclusive | जर हिंमत असेल,लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते

Arati More

राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, राजेश टोपेंच्या बैठकीत निघाला तोडगा

News Desk