HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, चार जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा सामना करताना चार जवान शहीद झाले आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करणाऱ्या असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेही चकमक अद्याप सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. यात भारतीय लष्कराच्या एका मेजरसह तीन जवान शहीद झाले आहेत. या परिसरात भारतीय लष्कर लपून बसल्याची शक्यता वर्तवली असून येथे लष्कराचे शोधकार्य सुरू आहे.भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती येणे बाकी आहे. आणि या जवानांची नावे आणि इतर माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदाबाद कोविड सेंटरमध्ये लागली आग, ८ रुग्णांचा मृत्यू

News Desk

…म्हणून भारताचा आर्थिक विकास वेग कमी झाला, रघुराम राजन यांची टीका

News Desk

मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करणे आरोग्याला घातक

News Desk