HW News Marathi
महाराष्ट्र

जनतेची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा ? | अशोक चव्हाण

नांदेड | भाजप सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु फडणवीस यांना सत्तेत येऊन ४ वर्षा झाले असून देखील हे प्रश्न सुटले नाही.तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, अशा अनेक मुद्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तोडसूक घेतले.

न्यायालयाने मुस्लीम समाजाला आरक्षण दिले असून सुद्धा मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत मेगाभरतीवर स्थगित करण्यात आली आहे. मेगा भरतीवर स्थगिती आल्यानंतर सर्वच समाजातील तरुणांचे नुकसान होणार आहे. काँग्रेसच्या काळात मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. परंतु काँग्रेसने कधीही आरक्षणाच्या मुद्याचे राजकारण केले नाही. मात्र भाजप सरकारने आरक्षणावरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींना सुटका मिळेपर्यंत भाजप काळ्या फीती लावून करणार सरकारचा निषेध – चंद्रकांत पाटील

News Desk

ईडी, सीबीआयकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही – संजय राऊत

News Desk

कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर? भाजपला आणखी एक धक्का बसणार का?

News Desk