HW News Marathi
राजकारण

कुमारस्वामींचे सरकार कोसळणार ?

बंगळुरू | कर्नाटक निवडणुकीनंतर कोणता पक्ष सत्ता प्रस्थापित करणार यावरुन कर्नाटकमध्ये राजकीय युद्ध रंगल्याचे पहायला मिळाले होते. सत्तेत आपणच येणार असे म्हणत भाजपाने येडीयुरुप्पा यांना मुख्यमंत्री करत अवघ्या अडीच दिवसांचे सरकरा स्थापन केले होते. परंतु भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी नवीन शक्कल लढवत जेडीएस आणि कॉंग्रेसने संयुक्त सरकार स्थापन केले. सत्ता स्थापन करताना जेडीएसचे कुमारस्वानी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री पद दिले गेले. परंतु मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना कुमारस्वामी येत्या ५ जुलै ला राज्याचे बजेट सादर करणार आहेत. परंतु या बजेटच्या सादरीकरणापुर्वी हे सरकार कोसळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

संयुक्त सरकार असताना खातेवाटपावरून नाराज झालेल्या आमदारांमुळे जेडीएस-काँग्रेसचे सरकार कोंडीत सापडले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते याबाबत चर्चेने मार्ग काढायला तयार नाहीत. त्यामुळे नाराज नेते भाजपशी संपर्क करत असल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारे घडत असलेल्या या राजकीय नाट्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येणार असून अवघ्या चार आठवड्यांचे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बोरिवलीत राष्ट्रवादीचा भाजप विरोधात गाजर वाटप करून विरोध

News Desk

प्लास्टिक बंदी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे !

News Desk

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk
राजकारण

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठनामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपब्लिकनपक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचेआयोजन दि 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6वाजता करण्यात आले आहे. ही जाहीर सभा औरंगाबाद मध्ये विद्यापीठाच्या ऐतिहासिककमान असलेल्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणातआयोजित करण्यात आली आहे.

या सभेसरिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले ;राज्याचे सामाजिकन्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थितराहणार असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्रप्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिलीआहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाचा नामांतर लढा 17 वर्ष आंबेडकरीजनतेने लढवीला.

प्रचंड संघर्ष आणिअनेकांच्या बलीदानातून नामांतर साकारले.त्याप्रित्यर्थ नामांतर लढ्याचा विजय आणिनामांतर लढ्यातील शाहिदांना अभिवादनकरण्यासाठी मागील 23 वर्ष सातत्याने रिपाइंतर्फे अभिवादन सभा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळऔरंगाबाद मध्ये आयोजित केली जाते यंदा याअभिवादन सभेचे हे 24 वे वर्ष असल्याचीमाहिती या सभेचे संयोजक रिपाइं चे राज्यकार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले याचे मोठे योगदान राहिलेअसून नामांतराचे शिल्पकार म्हणून त्यांनागौरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभररिपब्लिकन पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यात ;गावातनामांतर दिन साजरा करण्याचे आवाहन सर्वकार्यकर्त्यांना रिपाइंतर्फे अधिकृतरित्याकरण्यात

Related posts

नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश !

News Desk

‘सिल्वर ओक’वर शरद पवार-प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा सुरु

News Desk