HW News Marathi
राजकारण

जम्मू कश्मीरमध्ये भाजप पीडीपी युती संपुष्टात

जम्मू कश्मीर | जम्मू कश्मीर मध्ये भाजपा आणि पिडीपी म्हणजेच पिपल्य डेमोक्रेटीक पार्टी यांची युती मंगळवारी तुटली. भाजपा ने २८ जागा असणा-या मेहबुबा मुफ्ती यांच्या पिडीपी सरकारला पाठींबा दर्शविला होता. पिडीपी या पक्षाची राज्यसभेत २ तर लोकसभेत १ ऐवढी सदस्य संख्या आहे. जम्मू कश्मीरमध्ये विधानसभेची सदस्यसंख्या ८९ एवढी आहे.

१९९८ साली मुफ्ती मोहम्मद सय्यद यांनी या पक्षाची स्थापना केली होती. भाजपा चे जम्मू कश्मीर मध्ये २५ सदस्य आहेत.तर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स १५ सदस्यांचे संख्याबळ ठेऊन विरोधी पक्षात आहे.

जम्मू कश्मीरमध्ये राजकीय पक्षांचे संख्याबळ
पिपल्य डेमोक्रेटीक पार्टी -२८
भाजपा-२५
जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स -१५
कॉंग्रेस-१२
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करण्यात यावा ही गांधीजींचीच इच्छा !

News Desk

दुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून मी माझे बोट आता कोणाला धरु देत नाही !

News Desk

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

swarit
राजकारण

पालघरची पोटनिवडणूक चिटींगने जिंकले

News Desk

मुंबई | शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापनदिन आहे त्या निमित्त गोरेगाव येथे शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आम्ही कुणाच्या जीवावर मोठे झालो नाही, राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा हेच आमचे हित आहे. त्यामुळे जिंकल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन शिवसैनीकांना केले.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून देखील आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करेल. तसेच दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद शिवसेना निर्माण करेल, असा आत्मविश्वास वजा चितावनी सामनातून देण्यात आली आहे. त्याचाच पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

पालघरची पोटनिवडणूक बाकीचे चिटींग करुन जिंकले आहेत, अशी टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली. मेहनतीला पर्याय नाही, आता सत्ता आणायची, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. जिथे सर्वच मेहनत घेतात त्यामुळे आपण एवढे पुढे आलो आहे. सत्ता असो किंवा नसो आपण राष्ट्रप्रेम जपत आलो आहोत. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आपल्या पक्षाचे नाव आहे असेही यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणालेत.

 

Related posts

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Aprna

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

News Desk

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता ?

News Desk