HW News Marathi

Category : संपादकीय

संपादकीय

एक ठिणगी, राज्यभर होरपळ

swarit
पूनम कुलकर्णी | औरंगाबाद येथून सुरु झालेल्या मराठा मुक मोर्चाचा मुद्दा न्यायालयात असताना स्थानिक राजकारणातून परळीत ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. या ठिय्या आंदोलनाची घोषणा मराठा...
संपादकीय

मुंबईत २६ जुलैची पुनारावृत्ती होऊ शकते ?

swarit
मुंबई | मुंबई शहरात २६ जुलै २००५ रोजी एका दिवसात मुंबईत ९४४ एम एम इतका पाऊस झाला तेव्हा कलिना, सहारा रोड, बीकेसी आणि धारावी या...
संपादकीय

युतीचे शाब्दिक युद्ध …

swarit
पूनम कुलकर्णी | महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून भाजप आणि शिवसेनेची युती आहे. युतीच्या संख्या बळाच्या आधारावर २०१४ साली राज्यात भाजपाने सत्ता प्रस्थापित केली....
संपादकीय

गळाभेटीची रणनीती

swarit
पूनम कुलकर्णी | लोकसभेत टिडीपीने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. यामध्ये सर्वात जास्त गाजले ते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण आणि मोदींची...
संपादकीय

…म्हणून शेतक-यांना दूध रस्त्यावर ओतावे लागते

swarit
पूनम कुलकर्णी | राज्यात १६ जुलै २०१८ पासून दूध आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात प्रमुख्याने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात...
संपादकीय

ठाकरे बंधू एकत्र आले तर…

swarit
पूनम कुलकर्णी | शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचा महाराष्ट्रात प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून विस्तार झाला. परंतु सर्व काही अलबेल असताना सेनेला राजकारणात...
संपादकीय

महाराष्ट्राला एका खमक्या शेतकरी नेतृत्वाची गरज…

swarit
पूनम कुलकर्णी | राज्यातल्या शेतक-यांच्या प्रश्नांवर लढणारे झुंझार नेते शरद जोशी हे आजही सर्वसामान्यांपासून तमाम महाराष्ट्राच्या स्मरणात आहेत. १९७९ मध्ये शेतक-यांना न्याय मिळावा म्हणून शरद...
संपादकीय

जिओ इन्स्टिट्यूटचा दर्जा एफटीआयआय (FTII) पेक्षा मोठा ?

swarit
पूनम कुलकर्णी | पुण्यातील एफटीआयआय (FTII) ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येते. २०१४ साली केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर विद्यमान...
संपादकीय

… मृत्यूनंतरही ती न्यायाच्या प्रतिक्षेत

swarit
पूनम कुलकर्णी | दोन वर्षांपूर्वी याच दिवशी एका अल्पवयीन मुलीला समाजातील काही नराधमांच्या वासनेचे शिकार व्हावे लागले होते. १३ जुलै २०१६ ची सांजवेळ. कोपर्डीच्या ‘छकुली’साठी...
संपादकीय

शिक्षण खात्याला संविधानाचा विसर पडलाय का ?

swarit
पूनम कुलकर्णी | संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पहिल्याच वाक्यात (आम्ही भारताचे लोक, भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्न समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास…..) भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे घटनेत...