HW News Marathi
क्राइम

कोल्हापूरात मिरवणूक अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू

पन्हाळकर

कोल्हापूर १ ऑक्टोबर रोजी रात्री पापाची तिकटी येथे ताबूत विसर्जन मिरवणूकीत बस घुसल्याने १८ जण जखमी झाले होते.जखमीतीलज आनंदा बापू राऊत (वय-५२) याचे उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात निधन झाले. आनंद यांचा मृत्यू झाल्यानंतर राजारामपुरी बझार पेठ बंद करण्यात आली. या परिसरातून जाणा-या केएमटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली हे सर्व विवाहीत आहेत, तसेच ते खंडोबा जागरणचे काम करतात,त़्यांची घरची परीस्थिती एकदम बेताची आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दागिने चोरल्यानंतर महिलेचा खून

News Desk

संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजींची 2 अज्ञातांकडून हत्या

Aprna
महाराष्ट्र

नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा

News Desk

मुंबई: ज्येष्ठे नेते नारायण राणे यांनी रविवारी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असेल. देऊ शब्द तो पुरा करू असे पक्षाचे ब्रिदवाक्य असेल. लवकरच या पक्षाची नोंदणी केली जाणार असून माझे लक्ष्य सत्ताधारी नसून विरोधक असल्याचे सांगत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष सहकार्य करण्याचे संकेत दिले. दरम्यान, राणे यांनी या वेळी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. उद्धव यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. सत्तेत राहायचे आणि टीकाही करायची, अशी दुहेरी भूमिका घेणे योग्य नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरक

मी सत्तेत असलो तर सत्ताधाºयासारखी भूमिका घेईन आणि विरोधात असलो तरी विरोधकाची भूमिका घेईन असे त्यांनी सांगितले. पदासाठी मी काम करतो असे काही नाही. काँग्रेसनेच मला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, अशी आठवण राणेंनी करून दिली. माझी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कायम आहे, असेही त्यांनी नमूद केले. माझी आक्रमकता जन्मजात असून ती कधीच जाणार नाही. पदासाठी मी तडजोड करणार नाही असे त्यांनी सांगितले.

Related posts

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा राजभवनावर मोर्चा

News Desk

राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च 2017 रोजी  सादर होणार

News Desk

महाराष्ट्रातील पाच महाविद्यालये झाली ‘स्वायत्त’ 

News Desk