HW News Marathi
क्राइम

विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेचा खून

गुरू-शिष्य परंपरेचा गुण गायले जात असताना आधुनिक जीवन शैली, इंटरनेट, सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराने हल्ला मुले प्रचंड विचित्र वागत असल्याची घटना चंदीगड येथे घडली. बारावी वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्यांने भर पालक सभेत आपल्या मुख्याध्यापिकेला गोळ्या घालून खून केला. रितू छाबरा असे मृत मुख्याध्यापकांचे नाव आहे. विवेकानंद शाळेत त्या मुख्याध्यापक होत्या. बारावीत शिकणा-या एका विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्याध्यापकांच्या या निर्णयाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने त्याच्याजवळची बंदूक काढली व रितू छाबरा यांची गोळया झाडून हत्या केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बचपन बचाव आंदोलन मुलांचे संरक्षण करणारे कायदे सक्षम करण्याची मागणी

swarit

किनवटमध्ये 16 लाख रूपयाचा विदेशी दारू जप्त

News Desk

केतकीप्रकरणी पोलिसांनी रद्द केलेले कलम का लावले?, राष्ट्रीय महिला आयोगाने अहवाल मागवला

Aprna